loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – आकांक्षा व्यवहारे व दिव्या सोनवणे ने पटकावले सुवर्णपदक

Nov 7, 2023


त्रिचूर केरळ येथे सुरू असलेल्या अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स लीग मध्ये आज पहिल्याच दिवशी छत्रे विद्यालय व जय भवानी व्यायामशाळेच्या आकांक्षा किशोर व्यवहारे हिने पटकावले तीन सुवर्णपदक आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे हिने ४५ किलो वजनी गटात युथ जूनियर व सीनियर या तिन्ही वयोगटात उत्कृष्ट कामगिरी करीत स्नॅच मध्ये ६२किलो क्लीन जर्क मध्ये ७३ किलो वजन एकूण १३५ किलो वजन उचलून प्रभावी कामगिरी केली
छत्रे विद्यालयाच्या दिव्या उपेंद्र सोनवणे हिने आपल्या पहिल्याच स्पर्धेत ४० किलो वजनी गटात सहभागी होत स्नॅच मध्ये ४८ किलो व क्लीन जर्क मध्ये ५२ किलो क्लीन जर्क असे १०० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले
वीणाताई संतोष आहेर हीने ४५ किलो ज्युनियर्स मध्ये ५७ किलो स्नॅच व ७६ किलो क्लीन जर्क १३५ किलो वजन उचलून रौप्यपदक मिळविले पूजा श्याम वैष्णव हिने ४९ किलो वजनी गटात ६७ किलो स्नॅच व ८२ किलो क्लीन जर्क असे १४९ किलो वजन उचलून ज्युनियर मध्ये रौप्यपदक पटकावले खुशाली निवृत्ती गांगूर्डे हिने ४९ किलो सीनियर्स मध्ये सहावा क्रमांक मिळविला विजेत्या खेळाडूना रोख बक्षिसे देवून गौरविण्यात आले
यशस्वी खेळाडूना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
छत्र विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवडकर अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका संगीता पोतदार जय भवानी व्यायाम शाळेचे मोहन अण्णा गायकवाड डॉ विजय पाटील प्राचार्य डॉ दत्ता शिंपी यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.