loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – नांदगाव रेल्वेगेट वरील अंडर बायपास मध्ये दुष्काळात सुद्वा पाणीच पाणी

Nov 12, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

नांदगाव शहरात कडक दुष्काळ असतानांही रेल्वे गेट जवळील अंडर बायपास मध्ये नगरपालिका व मध्य रेल्वेच्या प्रशासनाच्या चुकीमुळे पाणीच पाणी साचल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
नांदगाव शहर व परिसरात दुष्काळाचे भयाण संकट असताना व शहराला १५ ते २० दिवसांनी पाणी पुरवठा होत असताना नगरपालिकेच्या गलथान प्रशासनाच्या आर्शीवादाने रेल्वे गेट च्या अंडर बायपास मध्ये आज गुडघ्यापर्यंत पाणी साचले असून या पाण्यातूनच रहिवाशी ये. जा करीत आहे .
नगरपालिकेची लिकेज असलेल्या पाईप लाईन मुळे या अंडर बाय पास मध्ये पाणी येत आहे. त्यातच रेल्वे प्रशासना च्या ठेकेदाराचा पंप नांदुरस्त झालेला असल्याने हे पाणी काढता येत नाही .एैन सणासुदीच्या दिवसात रहिवाशांचे प्रचंड हाल होत आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.