loader image
[ays_poll id=7]

दत्तराज छाजेड यांची निवड

Dec 7, 2023


नांदगाव : मारूती जगधने बहुर्चीत असलेले
भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडी उत्तर महाराष्ट्र प्रमुख पदी नांदगांव चे रहिवाशी दत्तराज छाजेड यांची निवड करण्यात आली आहे.
भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकूळे यांचे मार्गदर्शनात व्यापारी आघाडी चे प्रदेश प्रमूख वीरेंद्र कूकरेजा यांनी नियुक्ती जाहीर केली छाजेड हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालपणा पासून स्वयं सेवक आहेत गत 25 वर्षा पासून पक्ष संघटनेत सातत्याने विविध पदावर कार्यरत आहेत.
दोन टर्म नांदगाव तालुका अध्यक्ष पदावर कार्यरत असताना लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद ,पंचायत समिती या निवडणुकीत पक्षाला चांगले मताधिक्य मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे सामजिक संस्था संस्कृती रक्षक केंद्राची स्थापना करून अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी सातत्याने राबविले आहेत महाविद्यालयीन जीवनात पूणे विदयापीठ विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष पद व सिनेट सदस्य पद भूषवले आहे भारतीय जैन संघटनेचे उत्तर महाराष्ट्र चे अध्यक्ष पदावर ही त्यांनी काम केले आहे.
व्यापारी आघाडी नाशिक जिल्हा अध्यक्षपदावर कार्यरत असतांना फेर निवड होवून ही त्यांनी राजीनामा दिला होता व त्या पाठोपाठ जिल्हा भरात शेकडो पदाधिकारी यांनी पक्षपदाचा त्याग करून फक्त भाजपा सदस्य रहाणे पसंत केले होते प्रदेश महामंत्री व उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख विजयराव चौधरी यांनी त्याची दखल घेवून सवॆ पदाधिकारी यांचे शी विचार विनिमय करून पुन्हा सर्व पदाधिकारी सक्रिय केले त्यांचे निवडी बद्दल भाजपा कायॆकर्त्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अभ्यासू सर्वसामावेशक व लोकप्रिय नेतृत्वाचे निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.