नांदगांव : मारुती जगधने
कांदा निर्यात बंदीमुळे नाशिक जिल्ह्यात शेतकर्यानी व व्यापार्यांनी काम बंद आदोलन सुरु केले.
या अनुषंगाने केंद्रीय आरोग्यराज्यमंञी ना. भारती पवार यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली आणि त्यांना कांद्यावर लादलेल्या बंदीचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले जेणेकरुन कांदा शेतकऱ्यांच्या उत्पादनावर त्याचा नकारात्मक परिणाम होणार नाही. या भेटीचे वृत्त ना पवार यांचे स्विय
सहाय्यक रौंदळ यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.
कांदा निर्यात बंदीने जिह्यात नांदगाव, मनमाड,येवला,चांदवड,नाशिक,लासलगांव विंचुर, आदी ठिकाणी व्यापार्यानी कामं बंद केले तर शेतकर्यानी आंदोलन छेडले .
एच.ए.के.हायस्कूल,मनमाड मध्ये इ. १o वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर.
मनमाड : इयत्ता १o वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2025 केंद्र क्रमांक 1376...







