loader image
[ays_poll id=7]

वाहनांच्या रहदारी ने नांदगावकर त्रस्त

Dec 19, 2023


नांदगाव : मारूती जगधने नांदगाव शहरातुन अवजड वाहनांच्या रहदारीने नागरीक व पोलिस प्रशासन ञस्त झाले आहे मुख्य रस्त्यावरून अवजड वाहनामुळे ध्वनी,वायु,व धुळीचे प्रदुषण वाढत आहे .तसेच शहारतील रेल्वेभुयारी मार्गाच्या तोंडावर बेकायदेशीर वाहन पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे .भुयारी मार्गात बेकायदेशीर पार्कींगने वाहन धारकाना सतत वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे .भुयारी मार्गातील बेकायदेशीर पार्किग वाहने हाटविण्यात. यावी अशी मागणी होत आहे .
तर दुसरी कडे शहरातील ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला बेकायदेशीर लावलेल्या वाहनामुळे वाहतूक कोंडी होत आहे शहरातील शाकंबरी पुलावर वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे शहरातील बेकायदेशीर पार्किंग वर नियमित कारवाई करावी .सध्या अवजड वाहनामुळे वायु प्रदूषण, ध्वनि प्रदूषण होत आहे मोठे वाहन धारक कित्येक वेळा पर्यंत कर्कष हॉर्ण वाजत जातात या मुळे कानठिळ्या बसतात यात तेल, गॅस वाहतूक करणार्या वाहनांचा समावेश आहे ? ते बिनबोभाट वाहन पळवत कर्कष हाॅर्ण वाजवत असतात शिवाय वाहनामुळे उडणारी धुळ देखील प्रचंड प्रमाणात आहे .या विविध समस्यांनी नांदगाव चे रहिवाशी ञस्त झाले आहे .


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.