loader image
[ays_poll id=7]

देशाच्या विकासात स्त्रियांचे योगदान हे उल्लेखनीय आहे :- डॉ. भारती पवार

Jan 21, 2024




नांदगाव येथे महिला सबलीकरण सम्मेलन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार व भाजप प्रदेश महामंत्री श्री विजयजी चौधरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
नांदगाव येथील महिला सबलीकरण अंतर्गत महिलांना मार्गदर्शन करताना डॉ भारती पवार यांनी सांगितले की महिलांना सक्षम करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे महिला केंद्रित विकास दृष्टीकोन महत्त्वाचा आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली भारत या दिशेने प्रगती करत आहे.शेती, शिक्षण व इतर अनेक क्षेत्रांमध्ये महिला, युवती आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. राजकीय व सामाजिक जीवनात काम करत असताना त्यांना देश, समाज आणि कुटुंबाशी संबंधित निर्णय घेण्यास सक्षम बनवणे. यावेळी शंकरराव वाघ, जयश्रीताई दौंड, संजय सानप,पंकज खाताबळ,निकम महाराज, गणेश शिंदे, राजाभाऊ बनकर, मनिषा काकड, शिवाजी कराडे,सुरेश काळे, जुईताई, मीनाक्षी हिरे,मनीषा पाटील, छाया बोरसे,तारा शर्मा, राजीव धामणे, संदीप पगार,सोमनाथ धोंडगे,रामचंद्र दुकळे,संजय हिरे, अर्जुन शेलार, जावेद शेख सहित मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.