loader image
[ays_poll id=7]

दि.२२ मार्च २०२४.💧💧💧💧जागतिक जल दिवस. 💧   जल है तो कल है,,,,

Mar 21, 2024


पाणीटंचाई चा प्रश्न आज सर्वांसोमोर आ वासून उभा आहे. पावसाचे कमी प्रमाण, ग्लोबल वार्मिंग मुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली, पाण्याचा दुरुपयोग ,वृक्षतोड, शहरीकरण,लोकसंख्या वाढ, या आणि इतर असंख्य कारणामुळे पाणी हा भीषण प्रश्न जगासमोर उभा आहे.  शाळेत फक्त पाण्याचा फार्म्युला water = H2O लक्षात ठेवलं ,,,,पण त्याचं संवर्धन करायला मात्र आपण विसरलो.
आज आपण पाणी वाचवलं तर उद्या पाणी आपल्याला वाचवेल.  *”चलो जल बचाए…..” हम जल बना नहीं सकते ,बचा तो सकते हैं । “*  चलो जल बचाते है,,,,💧
– देव हिरे.(कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता. चांदवड. जि.नाशिक.)💧💧💧


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.