loader image
[ays_poll id=7]

दि.२२ मार्च २०२४.💧💧💧💧जागतिक जल दिवस. 💧   जल है तो कल है,,,,

Mar 21, 2024


पाणीटंचाई चा प्रश्न आज सर्वांसोमोर आ वासून उभा आहे. पावसाचे कमी प्रमाण, ग्लोबल वार्मिंग मुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली, पाण्याचा दुरुपयोग ,वृक्षतोड, शहरीकरण,लोकसंख्या वाढ, या आणि इतर असंख्य कारणामुळे पाणी हा भीषण प्रश्न जगासमोर उभा आहे.  शाळेत फक्त पाण्याचा फार्म्युला water = H2O लक्षात ठेवलं ,,,,पण त्याचं संवर्धन करायला मात्र आपण विसरलो.
आज आपण पाणी वाचवलं तर उद्या पाणी आपल्याला वाचवेल.  *”चलो जल बचाए…..” हम जल बना नहीं सकते ,बचा तो सकते हैं । “*  चलो जल बचाते है,,,,💧
– देव हिरे.(कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता. चांदवड. जि.नाशिक.)💧💧💧


अजून बातम्या वाचा..

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.