loader image
[ays_poll id=7]

आनंद सेवा केंद्र,टिम केट व व्यापारी महासंघा तर्फे मतदान जनजागृती अभियान

May 19, 2024


 

लोकशाहीच्या महोत्सवात आनंद सेवा केंद्राने ज्येष्ठ नागरीक व दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क सुलभपणे बजावता यावा यासाठी ७ व्हीलचेअर ची सेवा निवडणूक आयोगाला दिली. आनंद सेवा केंद्राचे काम हे कोतुकास्पद असुन त्यांच्याकडूनच अनेकांनी प्रेरणा घ्यावी असे गौरवोद्गार मनमाड निवडणूक प्रमुख व मुख्याधिकारी श्री शेषराव चौधरी यांनी काढले. सर्वांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे असे आवाहन व फलकाव्दारे जनजागृती टिम केट, व्यापारी महासंघातर्फे करण्यात आले.याप्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारीक,आनंद सेवा केंद्राचे अध्यक्ष
व टिम केटचे महाराष्ट्र सचिव कल्पेश बेदमुथा, ज्येष्ठ व्यापारी गुरूदिपसिंग कांत, आनंद सेवा केंद्राचे उपाध्यक्ष योगेश भंडारी, दिपक शर्मा,अमोल देव, अँड संजय गांधी, विशाल लुणावत,सचिन बेदमुथा,महासंघाचे उपाध्यक्ष कुलदीपसिंग चोटमुरादी, महासंघाचे सरचिटणीस मनोज जंगम,झुजर भारमल,नितीन आहेरराव,विनय सोनवणे, आर्की.हार्दीक बेदमुथा,अंकुर लुणावत,अनुप पांडे, प्रमोद भाबड, ऋषभ शाह, योगेश भडके,नितीन महाजन,गौरव केकाण,हिरामण सोनवणे, एकनाथ पवार आदी उपस्थित होते.
अझहर शेख व नानाभाऊ पाटील यांनी निवडणूक आयोग व मनमाड नगर परिषद तर्फे आनंद सेवा केंद्र व व्यापारी महासंघ,टिम केटचे आभार मानले.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शिष्टमंडळाकडून मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन

नांदगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शिष्टमंडळाकडून मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन

मनमाड :- नांदगाव मतदारसंघात यंदाच्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने प्रचंड दुष्काळाचे सावट निर्माण झाले...

read more
नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर व्हावा न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) वतीने उपोषणाचा इशारा…

नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर व्हावा न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) वतीने उपोषणाचा इशारा…

आज दि. ०४ नोव्हेंबर २०२३नांदगांव तालुक्यामध्ये या वर्षी सर्वात कमी पर्जन्यमान झालेले आहेत जून...

read more
नाशिक जिल्ह्याचा दुष्काळ ग्रस्त यादीत  समावेश करावा – डॅा. भारती पवार, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची मुंबईत भेट घेवुन केली मागणी

नाशिक जिल्ह्याचा दुष्काळ ग्रस्त यादीत समावेश करावा – डॅा. भारती पवार, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची मुंबईत भेट घेवुन केली मागणी

मुंबई: राज्यात जून ते सप्टेंबरदरम्यान पावसाने फिरविलेली पाठ, त्यामुळे भूजलाची कमतरता, पेरणीखालील...

read more
.