मनमाड – चांदवड तालुक्यातील वडगाव-पंगू येथील काही शेतकरी बांधवांनी आणि तरुणांनी कांद्याला भाव नसल्याने निषेध म्हणून कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले असता गेटवरवरच पोलिसांनी त्यांना अडवत गळ्यातील कांद्याच्या माळा काढण्यास सांगितले. त्यानंतर या शेतक-यांचा पोलिसांबरोबर वाद झाला. त्यानंतर अखेर गळ्यातील माळा काढून ठेवत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
आनंद सेवा केंद्र,टिम केट व व्यापारी महासंघा तर्फे मतदान जनजागृती अभियान
लोकशाहीच्या महोत्सवात आनंद सेवा केंद्राने ज्येष्ठ नागरीक व दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा...










