loader image
[ays_poll id=7]

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

Aug 16, 2024


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या.
प्रारंभी ध्वजारोहन करण्यात आली.बुद्ध विहार विकास समितीचे अध्यक्ष अरुण अंकुश,शशिकांत केदारे,पदमा केदारे मॅडम यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्व पटवून दिले.तर कल्पीत केदारे निर्भय वाघ व भारत मातेच्या वेशभूषेतील समृद्धी उबाळे या चिमुकल्यांना स्वातंत्र्य दिनावर भाषण केले.विविधा हिरे ,आदिती केदारे, रेवांश यांनी देशभक्तीपर गीतावर बहारदार नृत्य केले.यावेळी महामाया महिला मंडळाच्या सदस्यांनी तिरंगा वेशभूषा करून कार्यक्रमाला हजेरी लावली.आम्रपाली वाघ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
यावेळी बौद्धाचार्य मच्छिद्र भोसले, प्रकाश एळींजे, गणेश केदारे, साहेबराव आहिरे तसेच महामाया महिला मंडळाच्या कमळाबाई एळींजे, कमळाबाई हिरे, निर्मलाबाई अंकुशलिलाबाई उबाळे,चंद्रकलाबाई प्र.एळींजे, चंद्रकलाबाई एळींजे, चित्राबाई अंकुश, संगीताबाई जाधव, कमिनीबाई केदारे, ताईबाई केदारे,मीनाबाई वाघ, अनिताबाई केदारे, सुनीता वानखेडे, सरुबाई आहिरे,सुमनबाई गरुड, वंदनाबाई अंकुश, संजीवनी गरुड,भारती केदारे,सुषमा हिरे,अंजली अंकुश कनिष्का केदारे आदी यावेळी उपस्थित


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.