loader image

शेंदुर लावलेले देवपण काळापुरते असते घडलेले देवित्व ञिकाल असते ह भ प. सागर भालेरांव महाराज

Aug 27, 2024


 

 

नांदगांव : मारुती जगधने
दगडावर घोडा करुन बसा टाका मारा आणी त्या दगडाला आकार द्या शेंदुर लावलेले देवपण हे काळापुत असते. त्यासाठी घडलेले देवत्व ञिकाल आबादीत आहे .मानवाची वृत्ती मानवी असावी क्रोशा आणी विकार वाढले. विंचवाची नांगी काढा त्यात साधुत्व आले समजा, घात करण्याची प्रवृत्ती नष्ट करा. भगवत प्राप्ती पक्षे विटंबना जास्त वाढली देवदेवता राहिला नाही. देवाचा व्यापार बनला पाखंडीचे प्रमाण वाढले संन्याशी भोग घेऊ लागले. सन्याशी हुन संसारी बरे. साधु संपती जोडतो आणी शिष्य वाटेकरी बनतात मग संसारी व साधू यातील फरक काय? अशी प्रखर खंत ह भ प भागवताचार्य सागर भालेराव महाराज यांनी व्यक्त केले.
सत्कर्म म्हणजे ज्या कर्मातुन गरजवंताची गरज भागते त्याला सतकर्म म्हणतात सप्ताहातील किर्तनकाराना पाकीट देऊन ते होत आहे महाराजांनी आता लोकापुढे झोळ्याच धरल्या जनतेला लुटण्याची अशी प्रखर टीका भालेराव महाराजांनी केले.
विंचुर येथील संजय जाधव यांच्या पुण्यस्मराणा निमित्त आयोजीत प्रवचनरुपी देवरे प्रसंगी ते पुष्प गुंफित होते .या प्रसंगी विंचुर येथील धार्मीक कार्यात ते बोलत होते या प्रसंगी
ग्रंथ राज ज्ञानेश्वरीतील पसायदान ८ वा अध्याय निवडण्यात आला .
संत वांडमय हे जीवनाचे सार्थक सागर आहे.सर्व काही पिंडदान करताना अंगावर सोहळा असावा,स्वैराचारी जीवन झाले नियम पाळण्यासाठि असते ब्राम्हण सोहळ्यात असावा मंञोपचारा शुध्द असावे व्याकरण शुध्द असावे अन्यथा पतन. होते.भटजींची नियमित
संध्या असावी ९ कर्माचे आचरण भाटजीचे असावे दशक्रिया व श्राध्द हे कर्मकांड आहेत .त्यासाठी रामकृष्णनांम असावे मृत्यु हा बलवान आहे.देवाचे आवतार ही गेले.नवनारायन गेले. म्हणून देह त्यागायचा आहे .मृत्युकडे कुणाचे लक्ष नाही. परमार्थाला लागून हित असते संतानी लिहिलेले ग्रंथ आजुन कुणी वाचले नाही. धर्मप्रवर्तानी धर्म भ्रष्ट केले धर्म रसातळाला गेला, तुम्ही केलेले कर्म स्वैराची झाले आहे.कथाकिर्तन लोकांना पटत नाही परमार्थीक अनुभव मांडावे कीर्तनात संसाराच्या गप्फा मारतात. संताची द्रुष्टी हि आईची द्रुष्टी आसते .लेकुराचे हित जाने माउलीचे चित्त हित आणी उध्दार करणारे होऊन गेले देव आणी संत आहेत .औदार्य जानु घ्या असे प्रकट मत ह भ प सागर भालेराव सायगांव यांनी व्यक्त केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील...

read more
.