नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. भाजपने शिवसेनेच्या सुभाष साबणे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. सुभाष साबणे हे माजी आमदार...
ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचं निधन
मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक दत्ताराम मारुती उर्फ द. मा. मिरासदार यांचं निधन झालं. मराठी साहित्यात विनोदी लेखन आणि कथाकथनामुळे ते वाचकप्रिय ठरले. द. मा मिरासदारांचा जन्म 14 एप्रिल 1927 रोजी सोलापूर...
“अजित पवारांना मुख्यमंत्री झालेलं पाहायचं आहे…” – खासदार अमोल कोल्हेंचं वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये बोलताना शरद पवारांना पंतप्रधानपदी आणि अजित पवारांना मुख्यमंत्रीपदी पाहण्याची इच्छा व्यक्त केलीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ना...
मुलांना शाळेत पाठवण्यापूर्वी आवश्यक खबरदारी !
४ ऑक्टोबर पासून राज्यात शाळा सुरु होत आहेत परंतु कोरोनाची भीती अजूनही कमी झालेली नाही आणि त्यात अजून लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक कोणत्याही प्रकारची उपाययोजन अजूनतरी नाही व लसही नाही, जोपर्यंत...
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ४ व ५ ऑक्टोबर रोजी होणार !
2 ऑक्टोबर रोजी होणारी तिसऱ्या टप्प्यातील अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शुक्रवारी रात्री पुढे ढकलण्यात आली आहे. आता हि प्रवेश प्रक्रिया 4 ते 5 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. २ ऑक्टोबर रोजी महात्मा...
तीन प्रभागांचा फायदा नक्की कुणाला होतो ते पाहू, अजित पवार यांचे सूचक विधान!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीन प्रभाग पद्धतीवर शिक्कामोर्तब केल्यावर महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी आपापले मत जाहीर करण्यास सुरुवात केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी आपली भूमिका...
३० वर्षे सत्ता असूनही मुंबईत मराठी परकीच – आमदार अमित साटम!
मुंबई कोणाची ? मराठी माणसाची...एकेकाळी स्व.बाळासाहेबांनी मराठी मुंबईची केलेली ओळख...आणि मुंबई कायम राजकीय पटलावर चर्चेत राहिलेले विषय. सध्या मुंबई विविध प्रकरण गाजत असून याच मुद्द्यावरून विरोधकांनी...
सरकारकडून ज्येष्ठ नागरिक दिनाची भेट – ज्येष्ठ नागरिकांसाठी शरद शतम: योजना!
१ ऑक्टोबर ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सरकारकडून जेष्ठ नागरिकांसाठी एक विशेष भेट म्हणून शरद शतम: योजना प्रस्तावित करण्यात आल्याची घोषणा मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड येथे पत्रकारांशी बोलताना केली....
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागांचे त्वरित पंचनामे करून उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांवर उपाययोजना करा – ना.डॉ.भारती पवार
अतिवृष्टीमुळे नाशिक जिल्ह्यात मोठ्याप्रणात शेती व शेतपिकांचे, गुरे जनावरांचे नुकसान झाले आहे त्याच बरोबर शहरी भागासह गावांमध्ये पाणी शिरल्याने अनेक दुकाने, घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बाधित...
पोटनिवडणुकीत आघाडीत बिघाडी – पालघरमध्ये भाजप, मनसे युती !
अकोला आणि वाशीम जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीत फूट पडली आहे. राज्यात सत्तेसाठी एकत्र आलेले पक्ष पोटनिवडणुकीत मात्र एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले...
