कोरोना विरोधी लसीकरणातील महत्वाचा टप्पा मानला जाणाऱ्या बुस्टर डोसबाबत केंद्र सरकार ने महत्वाचा निर्णय घेतला असून येत्या १५ जुलैपासून सरकारी लसीकरण केंद्रांवर १८ ते ५९ वयोगटातील सर्व नागरिकांना...
९२ नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडणार ओबीसी आरक्षणाशिवाय
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे निर्देश देत जाहीर झालेल्या निवडणुका ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय पार पडणार आहेत.स्थानिक स्वराज्य...
(बघा व्हिडिओ)हिमस्खलनातून बचावला ट्रेकिंगला गेलेला ग्रुप – कझाकिस्तान मधील घटना
कझागिस्तान मधील तियान शान पर्वत रांगेत ट्रेकिंग साठी गेलेल्या हैरी शिमिन हे त्यांच्या ट्रेकर्स मित्रांसमवेत गेले असता तेथे हिमस्खलनाचे रौद्र रूप त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. सुदैवाने हे...
शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा;सुनावणी पूर्ण होईपर्यंत कारवाई न करण्याची सूचना
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. आज सुप्रिम कोर्टामध्ये झालेल्या सुनावणीमध्ये १६ बंडखोर आमदारांवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत कुठलीही कारवाई करू नये, असे आदेश...
अमरनाथ यात्रेला गेलेले नांदगाव तालुक्यातील २०० भावीक सुखरूप
नांदगाव : जम्मू काश्मीरमधील अमरनाथ गुहेजवळ शुक्रवारी सायंकाळी झालेल्या ढगफुटी मुळे बाबा अमरनाथ यात्रेला गेलेले नांदगावचे २०० भावीक सुखरूप असल्याचे माजी नगराध्यक्ष राजेश कवडे , महेंद्र घोंगाणे व विजय...
नगरपरिषद निवडणुका जाहीर : १८ ऑगस्टला मतदान , १९ ला निकाल
राज्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून 19 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. या निवडणूकीची प्रक्रीया 20 जुलैपासून सुरु...
“वेळ पडल्यास नवीन निवडणूक चिन्ह घेऊ.. पण गाफील नका राहू” ; उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
शिवसेनेतील ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह 'धनुष्य बाण' वर दावा सांगण्यास सुरुवात केली असून बंडखोर गटाकडे शिवसेनेचे निवडणूक...
शिवसेनेतील गळती रोखण्याचे आव्हान : आदित्य ठाकरेंची आजपासून निष्ठा यात्रा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना भेटण्यासाठी आदित्य निष्ठा यात्रेची घोषणा केली आहे. आदित्य...
आमचे बंड नव्हे हा तर उठाव ; मातोश्री वर सन्मानाने बोलवल्यास परत जाऊ – आमदार संजय राठोड
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही ४० आमदारांनी घेतलेली भूमिका बंड नव्हे तर उठाव होता. ‘मातोश्री’चे दरवाजे सन्मानाने आमच्यासाठी उघडले तर आम्ही सर्वजण परत जाऊ, असे खळबळजनक विधान शिंदे...
वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ : मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा
संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठोबा रखुमाईच्या भेटीसाठी संपूर्ण वारकरी संप्रदाय आतूर झाला आहे. आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसावर आली आहे. आषाढीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांसाठी सरकारने खुशखबर...
