loader image

जिल्हापरिषद – प.स निवडणूक : गट- गण रचनेचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने केला जाहीर

ओबीसींच्या राजकीय आरक्षणच्या कारणावरून पुढे ढकलण्यात आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता राज्यात पार पडणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनतर राज्य निवडणूक आयोगानं निवडणुकांची...

read more

निवडणूक आयोग लागले कामाला ; महापालिकांच्या निवडणुका लवकरच

कोरोना महामारीमुळे रखडलेल्या महापालिका निवडणुका लवकरच पार पडणार आहेत. सुप्रीम कोर्टाने २आठवड्यात राज्य सरकारला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे राज्य सरकारने निवडणूक...

read more

मध्यप्रदेशातही होणार ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका : सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश

ओबीसी आरक्षणाचं जे महाराष्ट्रात झालं तेच मध्य प्रदेशातही झालं असून स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये तूर्तास ओबीसी आरक्षण लागू होणार नाही. ट्रिपल टेस्टवर आधारित रिपोर्ट सादर करु न शकल्याने सर्वोच्च...

read more

राज ठाकरे यांनी मशिदींच्या भोंग्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींच्या भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकार मनसे कार्यकर्त्यांवर करत असलेल्या कारवाई बद्दल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनेक प्रश्न उपस्थित...

read more

राज्यातील सहकार क्षेत्रातील निवडणुका होणार : कार्यक्रम जाहीर

राज्यातील सहकार क्षेत्रात रणधुमाळी रंगणार, २७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर राज्यातील कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था तसेच इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा...

read more

बारावीचा 10 जूनपर्यंत तर दहावीचा 20 जूनपर्यंत निकाल जाहीर होणार : बोर्ड

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण झालं आहे. आता दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल तयार करण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे 10 जूनपर्यंत बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर...

read more

सेंद्रीय उत्पादनात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर : ना.भुसे

सेंद्रिय शेतीची वाटचाल आश्वासक असून देशात सेंद्रिय उत्पादनात राज्याचा दुसरा क्रमांक आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली. परंपरागत शेती सोबतच कृषी विभागातर्फे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन...

read more

मांगीतुंगी येथील भगवान ऋषभदेव महमस्ताभिषेक महोत्सव: प्रशासनाने जय्यत तयारी करण्याचे ना.भुजबळांचे निर्देश

मांगीतुंगी येथे भगवान ऋषभदेव 108 फुट मूर्ती महामस्तकाभिषेक महोत्सव १५ जून ते ३०जून २०२२ या कालावधीत होणार आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांनी समन्वयाने व जलदगतीने आवश्यक ती सर्व...

read more

संत तुकाराम महाराज २० जूनला तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचे प्रस्थान २१ जूनला.

अखंड वारकरी सांप्रदाय ज्याची आस लावून होता त्या आषाढी वारीची घोषणा झाली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी २० जूनला पंढरीकडे प्रस्थान करणार आहे.देहू संस्थांनने या सोहळ्याची काल घोषणा केली...

read more

महागाई चा कळस : घरगुती गॅस ने गाठला हजार चा टप्पा

देशात महागाईने उच्चांक गाठला असून दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल-डिझेल त्याचबरोबर खाद्यतेल, अन्नधान्य, भाजीपाल्याच्या किमती सुद्धा वाढल्या आहेत. ही सगळी महागाई सर्वसामान्य नागरिक सहन करत...

read more