loader image

कांदा निर्यात सुरू करून २००० प्रति क्विंटल हमीभाव मिळावा – मनमाडला महाविकास आघाडीचा रास्ता रोको

शेतकऱ्याच्या कांद्याला प्रति क्विंटल २००० रुपये भाव द्यावा या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे व महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आज मार्केट समितीच्या...

read more

समाजाच्या तळागाळपर्यंत समाज जागृती करण्याची गरज – फिरोज शेख

समाजाच्या तळागाळापर्यंत समाज जागृती करण्याची गरज - फिरोज शेख यांचे नांदगाव - भारतीय ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्यांक सामाजिक संघटनेचे संस्थापक तथा फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचचे कार्याध्यक्ष...

read more

नांदगाव तालुक्यातील विविध तांड्यांवर संत श्री सेवालाल जयंती साजरी – सौ. अंजुम कांदे यांची उपस्थिती

संत श्री सेवालाल महाराज जयंती निमित्त आज सौ.अंजुमताई कांदे यांनी विविध तांड्यांवर उपस्थित राहून संत श्री सेवालाल महाराज जयंती उत्सवात सहभाग घेतला. वसंत नगर तांडा तसेच ढेकू तांडा येथे मोठ्या उत्साहात...

read more

दहावी – बारावी परीक्षार्थींना परीक्षेसाठी मिळणार १० मिनिटे अधिक

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थी हित लक्षात घेऊन व पालक विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून दहावी,बारावी बोर्ड परीक्षेत प्रत्येक पेपरच्या निर्धारित...

read more

राष्ट्रीय लोकअदालतीतून मनमाडला ३८० प्रकरणांचा निपटारा

येथील न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये २९७२ केसेसमधून ३८० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून त्यातून २५ लाख ४२ हजार ७९६ रुपयांची वसुली झाली आहे. अतिरिक्त दिवाणी न्यायाधीश व रेल्वेचे मॅजिस्ट्रेट...

read more

लासलगाव रेल्वे कर्मचारी अपघात – चालकासह तिघांना रेल्वेने केले निलंबीत

टॉवर वॅगनच्या धडकेने चौघे रेल्वे कर्मचारी चिरडले जावून ठार झाल्याची घटना मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ काल पहाटे घडली होती. या घटनेची रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल...

read more

राज्यातील शिक्षकांना तीन दिवसाची विशेष रजा मंजूर – शाळांना पाच दिवस सुट्ट्या

राज्यातील शिक्षकांना तीन दिवसाची विशेष रजा राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे राज्यातील शिक्षकांसहित शाळांना आता लागोपाठ पाच दिवस सुट्ट्या राहणार आहेत. याबाबत अधिक माहिती अशी...

read more

पत्रकार वारिशे यांच्या कुटुंबियांना २५ लाखाची मदत – राज्य सरकारची घोषणा

हत्या झालेले राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून २५ लाख रुपयांची मदत देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले....

read more

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा बाविसावा दीक्षांत सोहळा

सकारात्मकता, रुग्णांशी सुसंवाद आणि सामाजिक बांधिलकी जपावी - प्रति-कुलपती नामदार श्री. गिरीश महाजन यांचे प्रतिपादन आरोग्य शास्त्राच्या सर्वच विद्यार्थ्यांनी सकारात्मकता, रुग्णांशी सुसंवाद आणि सामाजिक...

read more

मै भी डिजिटल 4.0 मोहिमेअंतर्गत पथविक्रेत्यांना कर्ज वितरीत : शहरात कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारणार – आमदार कांदे

दि.09/02/2023 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया, मनमाड मुख्य शाखा या कार्यालयात आमदार श्री. सुहास (आण्णा) कांदे, नांदगाव विधानसभा मतदार संघ, यांचे अध्यक्षतेखाली आणि डॉ. सचिनकुमार पटेल, मुख्याधिकारी तथा...

read more