मनमाड (प्रतिनिधी):- मनमाड शहरातील बुरकुलवाडी परिसरात हरतालिकेची पूजा करून घरी जात असणाऱ्या महिलेच्या गळ्यातील 2 लाख 65 हजार रुपये किमतीचे सव्वा पाच तोळे सोने अज्ञात मोटारसायकलस्वारांनी अोरबाडून पोबारा केल्याची घटना घडली. या प्रकरणी शितल प्रकाश सोनवणे या महिलेने फिर्याद दिली असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जी.एच. जांभळे करीत आहेत.
नांदगांव बसस्थानकातुन सुटणार्या बस मधून चोर महिलांनी प्रवासी महिलांचे दागिने लांबविले
नांदगांव : मारुती जगधने दिपावली, भाऊ बीज सन साजरा करायला ये जा करणार्या महिलांना गळ्यातील सोन्याची...











