क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिवीरांगना हौसाबाई भगवानराव पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. क-हाड येथील कृष्णा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 97 वर्षांच्या होत्या. हौसाबाई पाटील यांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यलढ्यासाठी आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सामाजिक-सांस्कृतिक लढ्यासाठी समर्पित केले. त्या शूर, निर्भीड आणि महान स्वातंत्र्य सेनानी होत्या.
एस टी महामंडळाच्या महिला सन्मान योजनेला आज पासून सुरुवात – महिलांना 50% सवलत
आता राज्यातील महिलांना एसटीमधून प्रवास करायचा असेल तर त्यासाठी तिकिट दरात 50 टक्के सवलत मिळणार...










