क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिवीरांगना हौसाबाई भगवानराव पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. क-हाड येथील कृष्णा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 97 वर्षांच्या होत्या. हौसाबाई पाटील यांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यलढ्यासाठी आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सामाजिक-सांस्कृतिक लढ्यासाठी समर्पित केले. त्या शूर, निर्भीड आणि महान स्वातंत्र्य सेनानी होत्या.
बघा व्हिडिओ – राज्यपालांच्या वक्तव्याचे मनमाड शहरात पडसाद, शिवप्रेमी आक्रमक
महाराष्ट्र चे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरात...










