टी २० विश्वचषक स्पर्धेचे सर्वप्रथम आपल्या नवे करण्याचा विक्रम भारताने सन २००७ साली केला होता. २५ सप्टेबर २००७ च्या दिवशी भारतीय संघाने अतिशय अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करीत विश्वचषक आपल्या नावे केले होते. आज या घटनेला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या युवा संघाचे नेतृत्व महेंद्रसिंघ धोनी यांनी केले होते.
राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत आनंदी सांगळे ने पटकावले सुवर्णपदक
इंफाळ मणिपूर येथे सुरू असलेल्या ६८ व्या राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ८१ किलो वजनी गटात १६८...










