loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात जनावर चोरांचा सुळसुळाट !

Sep 30, 2021


तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाने धुमाकूळ घातला असताना काही अज्ञात चोरट्यानी भारडी गावातील पोलीस पाटील भाऊसाहेब मार्कंड यांच्या दोन गायी (35000 हजार रुपये किंमतीच्या) चोरून नेल्या तसेच दरेल गावातील नामदेव नरोटे व मनोहर नरोटे यांचे दोन बैल (80,000 हजार किंमतीचे) व एक गिरी गाय (60,000 किंमतीचे) अशी जनावरे चोरीला गेली आहेत. एका बाजूने नैसर्गिक संकटाने त्रस्त असलेल्या शेतकरी बांधवाना आता जनावरे देखील सुरक्षित राहिली नसल्यामुळे ते चिंतातूर झाले असून शेतकरी बांधावात प्रचंड घबराटीचे वातावरण आहे.,हे जनावरे कत्तली साठी चोरून नेली जात असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे…शेतकरी आपली गाई, वासर, बैल यांना आपली दैवत मानत असतो,,,,आज त्याच गाई चोरीला जाऊन कत्तल होत असल्याने शेतकरी दुःखी, कष्टी झाला आहे…. या सर्व चोरीचा तपास करून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशे मत स्वाभिमानी मल्हार सेनेचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री अण्णा त्र्यंबक सरोदे यांनी व्यक्त केले


अजून बातम्या वाचा..

मनोरुग्ण मुलाचा त्रास असह्य झाल्याने आईनेच दिली हत्येची सुपारी : नांदगाव तालुक्यातील ढेकु येथील घटना

मनोरुग्ण मुलाचा त्रास असह्य झाल्याने आईनेच दिली हत्येची सुपारी : नांदगाव तालुक्यातील ढेकु येथील घटना

नांदगाव : मनोरुग्ण असलेल्या मुलाचा त्रास असह्य झाल्याने आईनेच पोटच्या मुलाची पंधरा हजार रुपयांची...

read more

( बघा व्हिडिओ ) आमदार कांदे सपत्नीक साईबाबांच्या दर्शनाला

हिंदुत्व व विकासकामांच्या मुद्यावर शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांनी शिवसेनेसोबत बंडाचे हत्यार उपसले...

read more
केंद्रीय मंत्री डॉ सौ भारती पवार यांनी शासकीय आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना धरले धारेवर

केंद्रीय मंत्री डॉ सौ भारती पवार यांनी शासकीय आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना धरले धारेवर

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ.भारती पवार यांचे उपस्थिती मध्ये मंगळवारी मनमाड...

read more
नांदगाव तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार : तालुक्यातील नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

नांदगाव तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार : तालुक्यातील नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

राज्यात घडलेल्या अभूतपूर्व राजकीय घडामोडींचे परिणाम आता स्थानिक पातळ्यांवर पडण्यास सुरुवात झालेली...

read more
.