loader image
[ays_poll id=7]

जनावरे रस्त्यावर बांधल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार !

Oct 17, 2021


बऱ्याच वेळा रस्त्याने प्रवास करत असताना रस्त्यावरील जनावरांमुळे अडथळा निर्माण होतो. भर रस्त्यात जनावरे बांधून अडथळा निर्माण करणाऱ्याना आता सावध व्हावे लागेल कारण रस्त्यावर जनावरे बांधणाऱ्याना आता ग्रामपंचायत नोटीस बजाऊ शकते. नोटीसची दखल न घेतल्यास संबंधितावर फौजदारी गुन्हा देखील दाखल होऊ शकतो, असे आदेश शासनाने दिले आहेत.

राज्य शासन कोट्यावधी रुपये खर्च करून नागरिकांच्या सोयीसाठी रस्ते निर्मिती करतात मात्र काही लोक त्याच रस्त्यांवर आपली पाळीव जनावरे बांधून रस्त्यात अडथळे निर्माण करतात, हि समस्या कमी करण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.


अजून बातम्या वाचा..

केंद्र सरकारच्या कामगार कायद्यातील संभाव्य बदलाबाबत मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे पत्रसृष्टीला आवाहन

केंद्र सरकारच्या कामगार कायद्यातील संभाव्य बदलाबाबत मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे पत्रसृष्टीला आवाहन

केंद्र सरकार कामगार कायद्यात बदल करीत आहे.. त्याचा फटका सर्वच क्षेत्रातील कामगारांना जसा बसणार आहे...

read more
मविप्रची निवडणूक संपन्न ; मविप्रच्या इतिहासातील सर्वोच्च मतदारांनी हक्क बजावला

मविप्रची निवडणूक संपन्न ; मविप्रच्या इतिहासातील सर्वोच्च मतदारांनी हक्क बजावला

महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाची शिक्षणसंस्था म्हणून मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचा...

read more

(बघा व्हिडीओ) अनधिकृतपणे बांधलेले ट्विन टॉवर अखेर जमीनदोस्त

आज नोएडातील अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर पाडण्यात आले आहे. एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन...

read more

(बघा व्हिडिओ) महाराष्ट्र सदन घोटाळा : विधानसभेत आमदार कांदे आक्रमक

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कालच्या पाचव्या दिवशी नांदगाव चे आमदार सुहास कांदे यांनी...

read more
.