loader image
[ays_poll id=7]

टी-ट्वेंटी विश्वचषक : भारत-पाक सामना होणार रद्द ?

Oct 17, 2021


टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा पहिलाच 24 ऑक्टोबरला सामना पाकिस्तान विरोधात खेळवण्यात येणार आहे. पण त्याआधीच हा सामना होऊ नये, अशी मागणी आता देशभरातून होऊ लागली आहे. पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये प्रचंड हिंसाचार घडवून आणला जातोय. काश्मीरच्या घाट परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना वारंवाल लक्ष्य केलं जातंय. त्यांच्यावर हल्ला केला जातोय.

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान पूरस्कृत दहशतवाद्यांच्या ज्या कुरापत्या सुरु आहेत त्याच्या पार्श्वमीवर टी-ट्वेंटी स्पर्धेत भारत-पाकिस्तानचा सामना रद्द करण्यात यावा, अशी मागणी आता होऊ लागली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. दोन्ही देशांमधील संबंध चांगले नाहीत. तर मग या विषयावर पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे, असं गिरिराज सिंह म्हणाले आहेत.


अजून बातम्या वाचा..

मनमाड येथे रविवारी रंगणार जिल्हास्तरीय बास्केट बॉल स्पर्धा – संत झेविअर हायस्कूल चा पुढाकार

मनमाड येथे रविवारी रंगणार जिल्हास्तरीय बास्केट बॉल स्पर्धा – संत झेविअर हायस्कूल चा पुढाकार

मनमाड : झेवियर्स स्पोट् र्स क्लब मनमाड व प्रिन्सी मेमोरियल फाउंडेशन( पुणे)द्वारा आयोजित...

read more
मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे ची राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्ताने वेटलिफ्टिंग खेळाडूना ४१ हजार रुपयांच साहित्य भेट

आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे ची राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्ताने वेटलिफ्टिंग खेळाडूना ४१ हजार रुपयांच साहित्य भेट

सलग दोन जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये पदक राष्ट्रीय युथ व खेलो इंडिया स्पर्धेतील सुवर्णपदक...

read more
.