loader image
[ays_poll id=7]

टी-ट्वेंटी विश्वचषक : भारत-पाक सामना होणार रद्द ?

Oct 17, 2021


टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा पहिलाच 24 ऑक्टोबरला सामना पाकिस्तान विरोधात खेळवण्यात येणार आहे. पण त्याआधीच हा सामना होऊ नये, अशी मागणी आता देशभरातून होऊ लागली आहे. पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये प्रचंड हिंसाचार घडवून आणला जातोय. काश्मीरच्या घाट परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना वारंवाल लक्ष्य केलं जातंय. त्यांच्यावर हल्ला केला जातोय.

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान पूरस्कृत दहशतवाद्यांच्या ज्या कुरापत्या सुरु आहेत त्याच्या पार्श्वमीवर टी-ट्वेंटी स्पर्धेत भारत-पाकिस्तानचा सामना रद्द करण्यात यावा, अशी मागणी आता होऊ लागली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. दोन्ही देशांमधील संबंध चांगले नाहीत. तर मग या विषयावर पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे, असं गिरिराज सिंह म्हणाले आहेत.


अजून बातम्या वाचा..

श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी आफताब पूनावाला ह्याला फाशी द्यावी – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेतर्फे सोमवारी निवेदन देणार

श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी आफताब पूनावाला ह्याला फाशी द्यावी – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेतर्फे सोमवारी निवेदन देणार

दिल्ली येथे झालेल्या श्रद्धा वालकर ह्या युवती च्या हत्याकांडा मधील मुख्य आरोपी आफताब पुनावाला...

read more
परभणी जिल्हा अंडर-16 संघाच्या संभावित खेळाडुंच्या यादित भुमी क्रिकेट अकॅडमीचे रुषी शर्मा , अध्ययन चव्हाण , स्वामी दिंडे यांची निवड

परभणी जिल्हा अंडर-16 संघाच्या संभावित खेळाडुंच्या यादित भुमी क्रिकेट अकॅडमीचे रुषी शर्मा , अध्ययन चव्हाण , स्वामी दिंडे यांची निवड

परभणी जिल्हा क्रिकेट आसोसिएशन येथे नुकत्याच झालेल्या अंडर-16 नाशिक जिल्हा संघाच्या निवड चाचणी...

read more
राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानानंतर महाविकास आघाडीत फूट पडणार? काय म्हणाले संजय राऊत

राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानानंतर महाविकास आघाडीत फूट पडणार? काय म्हणाले संजय राऊत

काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या...

read more
.