loader image

नांदगाव तालुक्यात कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या !

Oct 29, 2021


तालुक्यात मागील महिन्यातील अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान व कर्जाला कंटाळून नांदगाव तालुक्यातील कऱ्ही गावातील शेतकरी सखाराम कोंडाजी दराडे यांनी शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.
५५ वर्षीय सखाराम दराडे हे शेतीचे झालेले नुकसान व कर्ज यामुळे गेल्या काही दिवसापासून चिंतेत होते, पावसामुळे तोंडाशी आलेले मका व कांद्याचे पिक संपूर्णपणे संपून गेले, लागलेला खर्च देखील संपूर्ण वाया गेला या तणावाखाली त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येची बातमी कळताच गावकऱ्यांनी मनमाड शहर पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली.

अजून बातम्या वाचा..

बालविवाह : स्थानिक लोकप्रतिनिधीचे पद रद्द करण्यात यावे – राज्य महिला आयोगाची मागणी

बालविवाह : स्थानिक लोकप्रतिनिधीचे पद रद्द करण्यात यावे – राज्य महिला आयोगाची मागणी

राज्यात कोरोना काळात बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी राज्य महिला आयोग सक्रिय...

read more
पंचशील वाचनालयामध्ये स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांची भेट!

पंचशील वाचनालयामध्ये स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांची भेट!

   मनमाड :- येथील हुडको विभागात असलेल्या पंचशील सार्व. वाचनालामध्ये  मागील वर्षी महाराष्ट्र...

read more
.