अल्लू अर्जुन अभिनित “पुष्पा” प्रदर्शित होवून २६ दिवसानंतरही जबरदस्त कमाई करीत असून उत्तर भारतात या चित्रपटाने १०० कोटीचा पल्ला पार केला आहे. या पट्ट्यात १०० कोटींचा धंदा करणाऱ्या “पुष्पा” हा पाचवा चित्रपट आहे, चौथ्या आठावड्याताच या चित्रपटाने ११० कोटीची कमाई केली आहे.
नांदूर मध्यमेश्वर येथे परदेशी पाहुण्यांचे आगमन
वातावरणातील बदलांमुळे दरवर्षी भारतात अनेक विदेशी पक्षांचे आगमन होते महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून...











