loader image
[ays_poll id=7]

नवाबमलिक राजीनामा द्या:येवला भाजप ची मागणी

Feb 25, 2022


येवला तहसील कार्यलय येथे गणेश शिंदे व समीर समदडीया यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी येवला शहरा तर्फे आंदोलन करण्यात आले व तहसील सो यांच्या मार्फ़त मा.मुख्यमंत्री महोदय यांना नवाबमालिक यांच्या राजीनाम्याची निवदना द्वारे मागणी करण्यात आली

कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी 1993 बॉम्सस्फोटातील सहभागी गुन्हेगारांशी संबंधित मनि लॉंडरिंग प्रकरणी अटक केली. कोर्टाने त्यांना 3 मार्च पर्यंत कोठडी दिलेली आहे. अनिल देशमुख यांचा राजीनामा ताबडतोब घेणारे मा.शरदचन्द्रजी पवार नवाब मलिकांच्या बाबतीत वेगळा निर्णय करत आहे विशिष्ट समुदायाला त्यांना दुखावणे त्यानां जमणार नाही. पण महाराष्ट्रातील राष्ट्रीय विचारांची जनता हे सहन करणार नाही. राज्यातील तमाम भाजपा नेते कार्यकर्ते व नागरिकांनच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत की हा राष्ट्राच्या सुरक्षिततेचा विषय आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे त्यामुळे नवाब मालिकांचा राजिनामा तात्काळ घ्यावा ही विनंती. अन्यथा भारतीय जनता पार्टी राज्यभर आपल्या पद्धतीने आंदोलन छेडल असे विधान भाजपा नगरसेवक गणेश शिंदे यांनी त्यावेळी व्यक्त केले.
त्याप्रसंगी शहराध्यक्ष तरंग गुजराथी, वि आ जिल्हाध्यक्ष समीर समदडीया, युवा जिल्हाउपाध्यक्ष मयूर मेघराज,ओ.बी.सी जिल्हा सरचिटणीस राजूसिंग परदेशी ,संघटक सरचिटणीस बापुसाहेब गाडेकर,पिंटू शिंदे,उपाध्यक्ष गणेश पवार,रोहित कुक्कर, निखिल मिस्कीन, मयूर खानापूरे, विकी खानापूरे,सोमेश धीगे, हरि नागपुरे,हर्षल मिस्कीन,मयुर कुक्कर,धनंजय नागपुरे,पंकज भालेरे, पवन चव्हाण,विक्की चौधरी आदि गणेश शिंदे समर्थक व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.