केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाविषयी आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. महत्वाच्या मार्गावर 60 कि.मी.च्या अंतरावर एका पेक्षा अधिक असलेले टोल नाके आता बंद करण्यात येणार आहेत. यामुळे अनेक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.
समता ब्लड बँक नाशिकच्या वतीने जागतिक रक्तदाता दिवस उत्साहात साजरा
रक्तदान हेच श्रेष्ठ दान या सामाजिक भावनेतून आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या देवाज् हेल्थ...











