केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाविषयी आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. महत्वाच्या मार्गावर 60 कि.मी.च्या अंतरावर एका पेक्षा अधिक असलेले टोल नाके आता बंद करण्यात येणार आहेत. यामुळे अनेक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.
नांदगाव येथे फुले दांपत्ये स्मारकाचे उभारणीस मंजुरी
नांदगाव. मारुती जगधने आमदार सुहास अण्णा कांदे यांनी नांदगाव शहरात महात्मा ज्योतिराव फुले...









