१ एप्रिलपासून श्री साई समाधी शताब्दी वर्षात सुरू करण्यात आलेली बायोमेट्रिक दर्शन पास व्यवस्था बंद करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती संस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
मनमाडकरांकडून भव्य ‘तिरंगा पदयात्रा’चे आयोजन
भारतीय लष्कराच्या जवानांना मान सन्मान आणि राष्ट्रीय एकतेसाठी पुढाकार मनमाड : राष्ट्रीय एकता आणि...








