१ एप्रिलपासून श्री साई समाधी शताब्दी वर्षात सुरू करण्यात आलेली बायोमेट्रिक दर्शन पास व्यवस्था बंद करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती संस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
मनमाड महाविद्यालयाची कृषी उत्पन्न बाजार समितीला अभ्यास भेट
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील वाणिज्य...









