१ एप्रिलपासून श्री साई समाधी शताब्दी वर्षात सुरू करण्यात आलेली बायोमेट्रिक दर्शन पास व्यवस्था बंद करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती संस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी
*मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...










