आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलासह इतर वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे या वाढत्या महागाईच्या काळात नवे संकट उभे राहिले आहे भारत इंडोनेशियामधून सुमारे 60% पाम तेल आयात करतो,परंतु आता 28 एप्रिलपासून इंडोनेशियन सरकारने पाम तेलाच्या निर्यातीवर मर्यादित निर्बंध लादले आहेत.त्यामुळे भारतातील खाद्यतेलाच्या बाजारात प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे. इंडोनेशिया सरकारने पामतेलाच्या निर्यातीवर मर्यादित निर्बंध लादण्याच्या निर्णयाचा परिणाम भारतातील खाद्यतेलाच्या बाजारावर दिसू लागला आहे.
त्यामुळे पामतेल महागले आहे 8 ते 10 रुपये प्रतिलिटर महागले आहे.
बघा व्हिडिओ-मनमाडी पाऊल पडते पुढे…. मनमाडच्या तरुण गिर्यारोहकांची जीवधन किल्ला ते वानरलिंगी सुळका व्हॅली क्रॉसिंग आणि प्रस्तरारोहण मोहीम फत्ते
मनमाड : शहरातील तरुण-तरुणींना परिसरातीलच नव्हे तर राज्यभरातील डोंगर, सुळके, कडे, सर करण्याचा छंद...











