कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी सर्व निर्बंध शिथिल केले. मात्र सरकारने मास्क वापरणं ऐच्छिक ठेवलं होतं. मात्र आता पुन्हा मास्क वापरणं सक्तीचं होऊ शकतं, असं म्हंटल जात आहे.
बंदिस्त ठिकाणी पुन्हा मास्कची सक्ती होणार का अशी शंका व्यक्त होतेय. अन्य राज्यांमध्ये वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. त्यावेळी टास्क फोर्समधील बहुतांश डॉक्टरांनी मास्कबाबत फेरविचार करण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ
मनमाड - शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 20 व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात...









