loader image
[ays_poll id=7]

महाआवास अभियान २०२० – २१ चे राज्यस्तरीय पुरस्कार विजेते जाहीर

Apr 28, 2022


महाआवासअभियान २०२०-२१ च्या राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांची नावे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केली. प्रधानमंत्रीआवासयोजना-ग्रामीण मध्ये गोंदिया तर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये अहमदनगर जिल्हा अव्वल ठरला. या अभियानात ५ लाखापेक्षा जास्त घरकुले बांधून पूर्ण झाली.

प्रधानमंत्रीआवासयोजना-ग्रामीणमध्ये गोंदिया जिल्हा प्रथम, धुळे जिल्हा दुसऱ्या आणि ठाणे जिल्हा तृतीय क्रमांकावर सर्वोत्कृष्ट ठरला. तसेच राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये अहमदनगर जिल्हा प्रथम, रत्नागिरी जिल्हा व्दितीय आणि वर्धा जिल्ह्याने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.


अजून बातम्या वाचा..

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

मनमाड - शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण...

read more
वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 16/05/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 16/05/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.