मनमाड शहरातील आठवड़े बाजार परिसरातील ओम विश्वरूप गणेश मंडळ चौकातील नगरपालिकातर्फे ज्या दिवशी नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो त्यादिवशी परिसरातील गटारी चोक अप होतात व सर्व सांडपाणी आणि गटारितील कचरा रस्त्यावर येऊन दुर्गंधी पसरते तसेच अनेक ठिकाणी पाण्याची पाईप लाइन फुटलेली असल्याने हजारो लिटर पाणी वाया जात असते तरी नगर परिषद प्रशासनाने त्वरित पाइपलाइन दुरूस्त करून परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी फिरोज शैख फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच, मनमाड यांनी केली आहे.













