मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणा च्या पातळीत सतत होणाऱ्या संततधारेमुळे धरणाच्या पातळीमध्ये चार फुटांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मनमाड करांना पाणी टंचाई झळ काही प्रमाणात कमी होईल असे चित्र सध्या तरी दिसत असून ऐन पावसाळ्यामध्ये मनमाड शहरातील जनतेला 14 ते 15 दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने येत्या काही दिवसात निश्चितच पाणी पुरवठा संबंधी काही तरी दिलासादायक पाऊल नगर परिषद प्रशासन उचलेल असे नागरिकांकडून बोलले जात आहे.
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...











