दाऊदी बोहरा समाजाच्या पवित्र अशा मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहरातील बोहरी बांधवांची सर्व दुकाने दिनांक ३० जुलै २०२२ ते ७ ऑगस्ट २०२२ पर्यंत सम्पूर्णपणे बंद राहील. तसेच कुठलाही फोन कॉल सुद्धा घेऊ शकणार नाही. ग्राहकांना होणाऱ्या त्रासाबद्दल बोहरी समाजाच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली गेली आहे.
ग्राहकांनी सहकार्य करावे अशी विनंती दाऊदी बोहरा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.












