चांदवड तालुक्यातील शिंगवे मतोबाचे येथे काल अचानक झालेल्या पावसाने वाळुबा बाबुराव खताळ यांच्या शेतातील बाजरी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
तालुक्यातील शिंगवे मतोबाचे येथे काल दडी मारलेल्या पावसाने अचानक हजेरी लावल्याने बाजरी या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अचानक आलेल्या पावसामुळे रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात झटका बसलेला आहे शिंगवे या परिसरात अचानक पावसाच्या सरी कोसळल्याने त्यात वारे, असल्याने बाजरी हे पिक पूर्ण भुसपाट झाले आहे.
“सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प” ठरतोय शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे साधन
शेतीसाठी वाढता खर्च उत्पन्नाची शाश्वती नसणे बाजारभावाची हमी नसणे गारपीट यासारख्या अनेक प्रकारच्या...










