वडगाव पंगु परिसरात पावसाचा हाहाकार गेल्या 15 दिवसापासून सातत्याने पडणाऱ्या आणि आज झालेल्या तुफान पावसाने आज गावच्या पुलावरून 6 फूट उंच पाणी वाहूनहनुमान वाडी आणि भडाणे परिसरात शेती पिकांचे नुकसान झाले. शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले असून शासनाने त्वरित पंचनामे करावेत अशी मागणी परिसरात शेतकऱ्यांनी केली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती ताई पवार ,या तालुक्याचे आमदार राहुल दादा आहेर, डॉ आत्माराम कुंभार्डे तहसिलदार पाटील कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी यांनी तातडीने परिसरातील शेतकरी बांधवांना शासन स्तरावर मदतीचा हात द्यावा अशी मागणी होत आहे तसेच गेट नंबर १११ अंडर बायपास या संदर्भातील मागणीसाठी कातरवाडी आणि वडगाव येथील नागरिक लवकरच केंद्रीय राज्य रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांची लवकरच भेट घेणार आहे .
“सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प” ठरतोय शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे साधन
शेतीसाठी वाढता खर्च उत्पन्नाची शाश्वती नसणे बाजारभावाची हमी नसणे गारपीट यासारख्या अनेक प्रकारच्या...










