मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अंकाई किल्ल्यावर अगस्ती मुनींचे स्थान असून ऋषी पंचमी निमित्त किल्ल्यावर दर्शनासाठी मोठी गर्दी करत तळ्यात आंघोळी करून दर्शन घेतले. महिलांनी ऋषी पंचमीचा उपवास ठेवत भक्तिभावे दर्शन घेत ऋषी पंचमी साजरी केली. परिसरात उगवणाऱ्या भाज्यांची मिळून मिश्र भाजी व वरीचा भात हे पदार्थ ही महिलांनी उपवासासाठी खाण्याची पद्धत रूढ आहे.
जय भवानी व्यायामशाळेच्या १४ खेळाडूंची राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड
आज रावेर येथे संपन्न झालेल्या नाशिक विभागीय शालेय १७ व १९ वर्षाआतील मुले/मुलींच्या...






