मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अंकाई किल्ल्यावर अगस्ती मुनींचे स्थान असून ऋषी पंचमी निमित्त किल्ल्यावर दर्शनासाठी मोठी गर्दी करत तळ्यात आंघोळी करून दर्शन घेतले. महिलांनी ऋषी पंचमीचा उपवास ठेवत भक्तिभावे दर्शन घेत ऋषी पंचमी साजरी केली. परिसरात उगवणाऱ्या भाज्यांची मिळून मिश्र भाजी व वरीचा भात हे पदार्थ ही महिलांनी उपवासासाठी खाण्याची पद्धत रूढ आहे.
सेंट झेवियर हायस्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका जयश्री पारखे निवृत्त
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूल मधील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती जयश्री पारखे मॅडम या 40 वर्षाच्या...










