नांदगाव शहरात नगरपरिषदेच्या वतीने केला जाणारा पाणी पुरवठा पाच दिवसाआड करावा अशी मागणी निवेदनाद्वारे शिवसेनेचे संतोष गुप्ता यांनी मुख्याधिकारी यांचे कडे केली आहे. ऐन सणासुदीच्या काळात होणाऱ्या विलंब पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून पूर्वी प्रमाणेच पाच दिवसाआड शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी गुप्ता यांनी केली आहे.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











