loader image
[ays_poll id=7]

बळीराजाला मिळणार नुकसानभरपाई : शिंदे सरकारने जाहीर केली मदत

Sep 9, 2022


कोरोना मुळे दोन वर्षे उत्सव साजरे करण्यावर बंधने होती मात्र यंदा बाप्पांचा उत्सव राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. एकीकडे राज्यात सर्वत्र गणेशोत्सव जल्लोषात साजरा होत असतानाच,दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांनाही बाप्पा पावला आहे. शिंदे सरकारने राज्यातील सुमारे १९ लाख शेतकऱ्यांना ३ हजार ५०१ कोटी रुपयांची घोषणा केली आहे. ज्यात मराठवाडा विभागाला १ हजार ८कोटींची भरपाई मिळणार आहे. विशेष म्हणजे पुढील दोन दिवसांत नुकसानभरपाईचे वाटप केले जाणार असल्याची माहिती, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

अशी आहे जिल्हानिहाय मदत

जिल्हा     मदत     बाधित क्षेत्र
जालना –  ३ कोटी ७१,८४,००० – २३११.७९
परभणी – 1 कोटी ६०,३४,०० – ११७९
हिंगोली – १५७ कोटी ४,५२,००० – ११३६२०
नांदेड – ७१७ कोटी ८८९२००० – ५,२७,४९१
लातूर – ३७ कोटी ३०.८३ – २७.४२५
उस्मानाबाद – ९० कोटी ७४,३६,००० – ६६७२३

दोन दिवसांत मदत मिळणार असल्याचे यावेळी कृषिमंत्री यांनी सांगितले.

नुकसानभरपाईची घोषणा करतांना कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, शेतकरी आसमानी संकटात सापडला होता. त्याच्या मदतीसाठी नुकसानभरपाईचा जीआर काढण्यात आला आहे. तसेच पुढील दोन-तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीचे पैसे जमा करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले आहे.


अजून बातम्या वाचा..

(बघा व्हिडिओ)हिमस्खलनातून बचावला ट्रेकिंगला गेलेला ग्रुप – कझाकिस्तान मधील घटना

कझागिस्तान मधील तियान शान पर्वत रांगेत ट्रेकिंग साठी गेलेल्या हैरी शिमिन हे त्यांच्या ट्रेकर्स...

read more
शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा;सुनावणी पूर्ण होईपर्यंत कारवाई न करण्याची सूचना

शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा;सुनावणी पूर्ण होईपर्यंत कारवाई न करण्याची सूचना

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. आज सुप्रिम कोर्टामध्ये...

read more
“वेळ पडल्यास नवीन निवडणूक चिन्ह घेऊ.. पण गाफील नका राहू” ; उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

“वेळ पडल्यास नवीन निवडणूक चिन्ह घेऊ.. पण गाफील नका राहू” ; उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

शिवसेनेतील ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर आता...

read more
आमचे बंड नव्हे हा तर उठाव ; मातोश्री वर सन्मानाने बोलवल्यास परत जाऊ – आमदार संजय राठोड

आमचे बंड नव्हे हा तर उठाव ; मातोश्री वर सन्मानाने बोलवल्यास परत जाऊ – आमदार संजय राठोड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही ४० आमदारांनी घेतलेली भूमिका बंड नव्हे तर उठाव...

read more
भावना गवळी यांना शिवसेनेच्या प्रतोद पदावरून हटवले ; राजन विचारे यांच्याकडे जबाबदारी

भावना गवळी यांना शिवसेनेच्या प्रतोद पदावरून हटवले ; राजन विचारे यांच्याकडे जबाबदारी

एकनाथ शिंदे व ५० आमदार यांच्या बंडानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले असतांनाच आता शिवसेना कडून...

read more
.