संस्कारखेळवाडीत नवरात्रीचे औचित्य साधून रंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.महोत्सव आयोजनचा प्रमुख हेतू बालकांना रंगांची चांगली ओळख व्हावी ह्या उद्देशाने ह्या m करण्यात आले. पालकांनी आणि बालकांनी ह्या महोत्सवात खूप उत्साह दाखवला.काही पालकांनी त्या रंगांच्या अद्भुत कलाकृती सादर केल्यात पालकांमध्ये असलेली क्रिएटिव्हिटी या रंग महोत्सवाच्या माध्यमातून दिसून आली संस्कार खेळवाडी बालकांना कृतीतून शिक्षण देण्यासाठी असे वर्षभरात विविध उपक्रमाचे आयोजन करत असते या कार्यक्रमाचे आयोजन सौ.कविता आहिरे, सौ.रूपाली गागरे, सौ.वैशाली भोसले, सौ.रुपाली बागुल श्री उमेश कुलकर्णी यांनी केले.






















