मनमाड शहरात जादा दराने रासायनिक खतांची विक्री केल्याप्रकरणी आठ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली. रासायनिक खतांची जादा दराने विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागास प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने जिल्हास्तरीय भरारी पथकाने मनमाड व परिसरातील तपासणी केली असता तीन खत विक्रेते जादा दराने विक्री करीत असल्याचे आढळून आले. दुकानांचे परवाने निलंबित केल्याची माहिती परवाना अधिकारी, तालुका अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली आहे.
फलक रेखाटन दि.६ एप्रिल २०२५ श्रीराम नवमी
भगवान विष्णूंचा सातवा अवतार असणाऱ्या प्रभू श्रीराम यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी रोजी दुपारी १२...








