मनमाड शहरातील शांती नगर परिसरातील ही घटना असून बुधवार दिनांक १९/१०/२०२२ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत अधिक वृत्त असे की शांतीनगर भागातील रहिवासी असलेल्या कल्पना जाधव यांच्या गळ्यातील सुमारे २५००० रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या दोघानी ओरबाडून फरार झाले.
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.
तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...











