मनमाड शहरात गेल्या अनेक वर्षांपासून परंपरेनुसार भाऊबीजेच्या दिवशी रेड्यांची झुंज लावण्यात येते. कालही महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुलाच्या मैदानावर रेड्यांच्या झुंज लावण्यात आल्या. ह्या वेळी झुंज पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अनेक वर्षांपासून मनमाड शहरातील गवळी समाज ही परंपरा जोपासत आहे.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











