मुंबई येथे 26/11 रोजी झालेल्या हल्ल्याच्या प्रसंगी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी पक्षाकडून कऱ्ही येथील शहीद जवान लहिरे यांच्या स्मारकावर त्यांच्या कुटुंबीयांच्या सत्कार केला तसेच तेथील शाळेच्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी शहरअध्यक्ष दिपक गोगड, महिला शहरअध्यक्ष अपर्णा देशमुख, सेवादल जिल्हाअध्यक्ष राजेंद्र जाधव ,अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष हबीब शेख,मा नगरअध्यक्ष प्रकाश बोधक, जिल्हा संघटक अमोल गांगुर्डे,शहर उपाध्यक्ष संदीप पाटील, आनंद बोथरा ,श्रीराज कातकडे,अक्षय देशमुख तसेच कऱ्ही येथील सरपंच , सोसायटी चेअरमन , पदाधिकारी व तेथील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











