महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उघडण्याकरिता लोकांकडे भीक मागितली असे विधान करून महापुरुषांचा अपमान करणारे वक्तव्य बिजेपी चे वाचाळ चंद्रकांत पाटील यांनी केले.त्याचा निषेध म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मनमाड शहरा च्या वतीने जोडे मरो आंदोलन करण्यात आले ह्या आंदोलन प्रसंगी कार्यकर्ते व महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होते.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











